• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, August 12, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

पावसामुळे 20 ओव्हर चा सामना झाला नाही तर प्लेऑफमध्ये क्वालिफाय होण्यासाठी आरसीबीला काय करावं लागेल? जाणून घ्या

MH25News by MH25News
May 18, 2024
in क्रीडा, तंत्रज्ञान, देश-विदेश, संपादकीय
0
पावसामुळे 20 ओव्हर चा सामना झाला नाही तर प्लेऑफमध्ये क्वालिफाय होण्यासाठी आरसीबीला काय करावं लागेल? जाणून घ्या
0
SHARES
0
VIEWS

पावसामुळे चेन्नई विरुद्धचा सामना पूर्ण 20 षटकांचा झाला नाही, तर आरसीबीला क्वालिफाय करण्यासाठी काय करावं लागेल, हे जाणून घेऊया

आयपीएल 2024 मध्ये आज (18 मे) राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना रंगणार आहे. हा या हंगामातील सर्वात हाय वोल्टेज सामना आहे, कारण या सामन्याच्या निकालाद्वारे प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चाैथा संघ कोणता असेल, हे ठरणार आहे. हा सामना बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. जर पावसामुळे संपूर्ण 20 षटकांचा सामना झाला नाही, तर आरसीबीला क्वालिफाय करण्यासाठी काय करावं लागेल, हे या बातमीद्वारे जाणून घेऊया

संपूर्ण 20 षटकांचा सामना झाला तर, बंगळुरुला प्लेऑफला पात्र ठरण्यासाठी सामना 18 धावांच्या फरकानं किंवा धावांचा 18.1 षटकांत पाठलाग करावा लागेल. तर दुसरीकडे चेन्नईनं हा सामना जिंकला किंवा पावसानं सामना रद्द झाल्यास चेन्नई प्लेऑफसाठी पात्र ठरेल. जरी चेन्नईनं सामना 18 पेक्षा कमी धावांच्या फरकानं गमावला तरी संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल.

जर 15 षटकांचा खेळ झाला आणि चेन्नईनं 170 धावा केल्या, तर आरसीबीला 13.1 षटकांत लक्ष्य गाठवं लागेल. तसेच जर आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना 200 धावा केल्या, तर त्यांना चेन्नईला 152 धावांवर रोखावं लागेल.

Follow us on social media:

जर 10 षटकांचा खेळ झाला आणि आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना 100 धावा केल्या, तर त्यांना चेन्नईला 82 धावांत रोखावं लागेल. तसेच चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 100 धावा केल्या, तर आरसीबीला हे लक्ष्य 8.1 षटकांत गाठावं लागेल.

जर 5 षटकांचा खेळ झाला आणि प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं 50 धावा केल्या, त्यांना चेन्नईला 32 धावांत रोखावं लागेल. तसेच चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 50 धावा केल्या, तर आरसीबीला 3.1 षटकांत लक्ष्य गाठावं लागेल.

वरील सर्व गणितं पाहता, कितीही षटकांचा खेळ झाला आणि कितीही धावा निघाल्या, तरी आरसीबीसाठी एकच सूत्र लागू होतं, ते म्हणजे दिलेलं टार्गेट 11 चेंडू राखून पूर्ण करणे किंवा चेन्नईला 18 पेक्षा अधिक धावांनी पराभूत करणे. विराट कोहलीची टीम असं करण्यात यशस्वी ठरली, तर संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल.

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!