स्थानिक गुन्हे शाखा व तामलवाडी पोलीसांची संयुक्त कारवाई. धाराशिव - तुळजापुर शहरात MD ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहे अशी गोपनिय खबर...
Read moreकळंब - कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे चक्क उसाच्या फडामध्ये आंतरपीक म्हणून अफूची झाडे लावून अवैद्यरित्या व्यवसाय करत असल्याचा प्रकार शिराढोण...
Read moreगुन्हा दाखल करण्याचे गट विकास अधिकाऱ्यांचे आदेश! कसबे तडवळे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण ग्रामपंचायतचा अभिलेख चोरीलाच... १२५च्या आजींना दाखवले होते कामावर......
Read moreधुळे - मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा धुळे जिल्ह्यातील तरुण ओमानच्या समुद्रात बेपत्ता झाला आहे. धुळे जिल्ह्यातील देऊर गावातील मूळ रहिवासी...
Read moreधाराशिव - शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असून, पोलीसांचा धाक उरलेला नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. अशाच प्रकारची घटना...
Read moreधाराशिव - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय,...
Read moreधाराशिव - धाराशिव शहरांमध्ये वाहतुकीचे तीन तेरा वाजले असून मुख्य चौकात सिग्नल बंद पडल्याने वाहतूक सेवा विस्कळीत होत आहे. अशावेळी...
Read moreधाराशिव - जिल्हयातील नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होईपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र चालु ठेवावेत अशी मागणी आमदार कैलास पाटील...
Read moreजिल्हा अधिकारी साहेब….रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार? धाराशिव - जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील रस्त्यांची विकास कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहेत. यापैकी...
Read moreधाराशिव-मुंबई दोन नवीन बसेस चा केला शुभारंभ धाराशिव परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आज २५जानेवारी रोजी धाराशिव बसस्थानकाला भेट देऊन बसस्थानकाच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली व नवीन दोन बस सेवेचा शुभारंभ केला. यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,पोलिस अधीक्षक संजय जाधव,राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे धाराशिवचे विभाग नियंत्रक व्ही.एस भालेराव, विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख व जिल्ह्यातील सर्व सहा आगार प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. धाराशिव बसस्थानकाचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत येत्या एप्रिल महिन्यात पूर्ण करावे.सुसज्ज व स्वच्छता बसस्थानकात कायम राहील याकडे लक्ष द्यावे.नवीन बसस्थानकात प्रवाशांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बसस्थानकावर प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी यावेळी दिल्या. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसेस वेळेत सुटाव्यात असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की,त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यात याव्यात.एसटी कामगारांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव असून परिस्थितीनुसार कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील.असे सांगून त्यांनी यावेळी चौकशी कक्षातील उपस्थित कर्मचाऱ्यांची संवाद साधला. दोन नवीन बस सेवेचा शुभारंभ परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव बसस्थानक येथून धाराशिव - मुंबई आणि धाराशिव - बोरिवली या नवीन बससेवेचा शुभारंभ केला. या दोन्ही बसेस नवीन आहेत. या बससेवेमुळे धाराशिव येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या सुविधा निर्माण झाली आहे.नुकत्याच तीननवीन लालपरी बसेस धाराशिव जिल्ह्याला मिळाल्या आहे. आणखी ५० नवीन बसेस जिल्ह्याला मिळणार असल्याची...
Read more© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.
© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.