कृषी

पारगाव येथे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राचा केशव सावंत यांच्या हस्ते थाटात शुभारंभ

भविष्यात शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्याचा 'शनेश्वर संस्थे' चा संकल्प उद्घाटन प्रसंगी सोयाबीन घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा केशव सावंत यांच्या हस्ते...

Read more

पवनउर्जा प्रकल्पासंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

धाराशिव - जिल्ह्यात पवनचक्की निर्मितीचे कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. यामध्ये पवनचक्की कंपनीला तसेच शेतकऱ्यांना येणार्‍या अडचणी ह्या संदर्भात जिल्हास्तरीय...

Read more

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन विशेष “धाराशिव – हरीत ऊर्जा निर्मितीचे उदयोन्मुख केंद्र”

धाराशिव – दरवर्षी १४ डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक...

Read more

नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

धाराशिव - वाशी तालुक्यातील इंदापूर येथील मागील अनेक वर्षापासून बंद पडलेला नरसिंह सहकारी साखर कारखाना यंदा सुरू होत आहे. याचा...

Read more

पवन ऊर्जा प्रकल्पात खंडणी,मारहाणीचीथेट तक्रार करा, कारवाई करू – एस.पी. रितू खोखर

पवन ऊर्जा प्रकल्पांना पोलिसांचे पूर्ण सहकार्य आणि संरक्षण धाराशिव - धाराशिव जिल्ह्यातील पवन चक्की ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम मोठ्या प्रमाणात...

Read more

उद्धव ठाकरे यांचा धाराशिवसह मराठवाडा दौरा

शेतकऱ्यांशी साधणार संवाद तर पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठका धाराशिव - राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे 5...

Read more

भैरवनाथ शुगर मिल्स लिमिटेड, वाशी १२ वा मोळीपूजन सोहळा संपन्न; आ.तानाजी सावंत देणार ‘विक्रमी’ भाव

​इतर कारखान्यांपेक्षा जास्तीचा ऊस दर जाहीर होण्याची शक्यता; व्हाईस चेअरमन केशव उर्फ विक्रम सावंत यांची ग्वाही वाशी - वाशी तालुक्यातील...

Read more

राज्य सरकारचं ३१ हजार कोटींचं मदत पॅकेज शेतकऱ्यांसाठी मोठा आधार- दत्ताभाऊ कुलकर्णी

धाराशिव - राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं तब्बल ३१ हजार ६२८ कोटींचं...

Read more

तुळजापूर तालुक्यात पुन्हा शेतकरी आत्महत्या; अणदूरमधील ४५ वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

तुळजापूर - तालुक्यातील अणदूर येथील एका तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. उमेश सूर्यकांत...

Read more

तुळजाभवानीच्या मंदिराकडून पूरग्रस्तांना एक कोटींचा दिलासा

धाराशिव - मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला आहे.शेतातलं पीक वाहून गेली, जनावरांचे हाल झाले,अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आणि...

Read more
Page 1 of 9 1 2 9
error: Content is protected !!