अर्थव्यवस्था

येडेश्वरी देवी चैत्र यात्रा नियोजन बैठकीस अधिकारी गैरहजर

धाराशिव - येरमाळा येथील प्रसिद्ध असलेली आराध्य दैवत आई येडेश्वरी देवीच्या चैत्र यात्रेनिमित सोमवारी प्रशासकीय नियोजन बैठक पार पडली. आई...

Read more

पालकमंत्री प्रताप सरनाईक १९ व २० फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात, मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच करणार एसटीने प्रवास

धाराशिव - परिवहन मंत्री तथा प्रताप सरनाईक हे १९ व २० फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.सायंकाळी...

Read more

कसबे तडवळे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण गुन्हा दाखल करण्याचे आदेश

गुन्हा दाखल करण्याचे गट विकास अधिकाऱ्यांचे आदेश! कसबे तडवळे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण ग्रामपंचायतचा अभिलेख चोरीलाच... १२५च्या आजींना दाखवले होते कामावर......

Read more

देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी

धाराशिव - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय,...

Read more

सर्व सोयाबीनची खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र सुरु ठेवावे आ.कैलास पाटील यांची सरकारकडे मागणी

धाराशिव - जिल्हयातील नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होईपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र चालु ठेवावेत अशी मागणी आमदार कैलास पाटील...

Read more

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची धाराशिव बसस्थानकाला भेट

धाराशिव-मुंबई दोन नवीन बसेस चा केला शुभारंभ धाराशिव परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आज २५जानेवारी रोजी धाराशिव बसस्थानकाला भेट देऊन बसस्थानकाच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली व नवीन दोन बस सेवेचा शुभारंभ केला. यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,पोलिस अधीक्षक संजय जाधव,राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे धाराशिवचे विभाग नियंत्रक व्ही.एस भालेराव, विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख व जिल्ह्यातील सर्व सहा आगार प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. धाराशिव बसस्थानकाचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत येत्या एप्रिल महिन्यात पूर्ण करावे.सुसज्ज व स्वच्छता बसस्थानकात कायम राहील याकडे लक्ष द्यावे.नवीन बसस्थानकात प्रवाशांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बसस्थानकावर प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी यावेळी दिल्या. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसेस वेळेत सुटाव्यात असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की,त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यात याव्यात.एसटी कामगारांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव असून परिस्थितीनुसार कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील.असे सांगून त्यांनी यावेळी चौकशी कक्षातील उपस्थित कर्मचाऱ्यांची संवाद साधला.   दोन नवीन बस सेवेचा शुभारंभ परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव बसस्थानक येथून धाराशिव - मुंबई आणि धाराशिव -  बोरिवली या नवीन बससेवेचा शुभारंभ केला. या दोन्ही बसेस नवीन आहेत. या बससेवेमुळे धाराशिव येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या सुविधा निर्माण झाली आहे.नुकत्याच तीननवीन लालपरी बसेस धाराशिव जिल्ह्याला मिळाल्या आहे. आणखी ५० नवीन बसेस जिल्ह्याला मिळणार असल्याची...

Read more

सोलार पंप योजना फक्त गाजर,शेतकरी कंगाल व कंपन्या मालामाल करण्याचं सरकारचं धोरण – आ.कैलास पाटील

धाराशिव - पी. एम. कुसुम योजना, मुख्यमंत्री मागेल त्याला सोलर पंप असेल किंवा महावितरण विभागाच्या धोरण नसलेल्या कारभाराने शेतकऱ्यांचा आर्थिक...

Read more

वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीची नुकसान भरपाई

वाशी - वाशी तालुक्‍यातील तेरखेडा, वाशी, पारगाव, पारा या चारही मंडळात जून 2024 ते डिसेंबर 2024 या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये अतिवृष्टी...

Read more

जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी केंद्रांना बारदाना उपलब्ध करून द्या – आ.कैलास पाटील

धाराशिव - जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी केंद्राना बारदाना उपलब्ध करून देण्याची आमदार कैलास पाटील यांनी मागणी केली आहे. जिल्ह्यात 2024 च्या...

Read more

खुर्चीसाठी रात्रीचा दिवस करणाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे पण लक्ष द्यावे – आ.कैलास पाटील यांचा महायुतीवर निशाणा

धाराशिव - सद्या महायुती सत्तेच्या सारीपाटा मध्ये दंग आहे. यासाठी जसा वेळ देता तसा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी द्यावा, सध्या सोयाबीन...

Read more
Page 7 of 17 1 6 7 8 17
error: Content is protected !!