तंत्रज्ञान

सेल्फी काढायला गेली अन्..जीवाला मुकली

नळदुर्ग किल्ल्यावर सेल्फीचा मोह नडला धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्गच्या किल्ल्यावरील उपल्या बुरुजावर सेल्फी घेताना तोल जाऊन पडल्याने एका नवविवाहित...

Read more

खरीप २०२३ मधील नुकसानीपोटी विमा वितरणास सुरुवात; आठवडाभरात खात्यात जमा होणार रक्कम – आ. राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव - खरीप २०२३ मध्ये सुरुवातीला पावसातील खंड व नंतर अवेळी पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होते. अवेळी पावसाने झालेल्या...

Read more

फक्त पंचनामा व घोषणा नको,शेतकऱ्यांना पेरणी अगोदर मदत हवी

आमदार कैलास पाटील यांची सचिवाकडे मागणी धाराशिव - जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान,  दुष्काळ सदृश्य मंडळांना दुष्काळी मदत फक्त पंचनामे...

Read more

पावसामुळे 20 ओव्हर चा सामना झाला नाही तर प्लेऑफमध्ये क्वालिफाय होण्यासाठी आरसीबीला काय करावं लागेल? जाणून घ्या

पावसामुळे चेन्नई विरुद्धचा सामना पूर्ण 20 षटकांचा झाला नाही, तर आरसीबीला क्वालिफाय करण्यासाठी काय करावं लागेल, हे जाणून घेऊया आयपीएल...

Read more

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 63.88 टक्के मतदान

सर्वाधिक मतदान तुळजापूर विधानसभा क्षेत्रात 12 लक्ष 72 हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क 81 पैकी 20 तृतीय पंथीयांनी केले मतदान...

Read more

जिल्हा हद्दीवर पथक स्थिर सर्वेक्षण पथकांची स्थापना

कळंब - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ दरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर आणि निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी तालुक्यातील मांजरा...

Read more

खासदार निधी विविध विकास कामावर शंभर टक्के निधी खर्च केला – खा. राजेनिंबाळकर

धाराशिव - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार झाल्यानंतर १०१९ ते २०२४ या काळामध्ये विविध विकास कामांसाठी उपलब्ध झालेला १७ कोटी २२...

Read more

१० हजार रुपयांची लाच घेताना वाशी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील लिपिक गजाआड

वाशी – जमिनीचे खरेदीखत करुन दस्त नोंदणी करुन देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना वाशी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील एका...

Read more

२३ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान येडेश्वरी देवीची यात्रा

कळंब - येरमाळा येथील प्रसिद्ध आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमा यात्रा दि.२३ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान असून...

Read more

धाराशिव जिल्ह्यातील ३०० पेक्षा जास्त पत्रकारांचा १० लाखाचा अपघात विमा ३ मार्च रोजी काढण्यात येणार

5 लाख रुपयाचे आयुष्यमान भारत कार्डचे होणार वाटप धाराशिव - पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी जगभरामध्ये काम करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या...

Read more
Page 10 of 11 1 9 10 11
error: Content is protected !!