कृषी

खामकरवाडी येथे अत्याधुनिक सुविधायुक्त रेशीम चॉकी सेंटरचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची लागवड करून कायम स्वरूपाचे उत्पन्न घ्यावे - जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे धाराशिव - रेशीम शेती हा...

Read more

शेतकरी विरोधी केंद्रीय परिपत्रकावर आक्षेप, राज्य तक्रार समितीची होणार 25 जूनला बैठक – आ.कैलास पाटील

धाराशिव - खरीप 2023 च्या पीकविमा मिळताना केंद्र सरकारच्या एका परिपत्रकामुळं शेतकऱ्यांना फटका बसला आहे. याविरोधात राज्य तक्रार निवारण समितीकडे...

Read more

वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागात आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा पाहणी दौरा

धाराशिव - मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील विविध भागात अवेळी पाऊस व वादळी वाऱ्याने घरे, दुकाने, कुकुटपालन शेड, फळबागा यांचे नुकसान...

Read more

खरीप २०२३ मधील नुकसानीपोटी विमा वितरणास सुरुवात; आठवडाभरात खात्यात जमा होणार रक्कम – आ. राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव - खरीप २०२३ मध्ये सुरुवातीला पावसातील खंड व नंतर अवेळी पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होते. अवेळी पावसाने झालेल्या...

Read more

फक्त पंचनामा व घोषणा नको,शेतकऱ्यांना पेरणी अगोदर मदत हवी

आमदार कैलास पाटील यांची सचिवाकडे मागणी धाराशिव - जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान,  दुष्काळ सदृश्य मंडळांना दुष्काळी मदत फक्त पंचनामे...

Read more

लाचखोर तलाठी पोलीसांच्या ताब्यात

कळंब - कळंब तालुक्‍यातील आंदोरा येथील तलाठी यांनी एका शेतकऱ्याकडून लाचेची मागणी केल्याप्रकरणी धाराशिव येथील लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई...

Read more

खासदार निधी विविध विकास कामावर शंभर टक्के निधी खर्च केला – खा. राजेनिंबाळकर

धाराशिव - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार झाल्यानंतर १०१९ ते २०२४ या काळामध्ये विविध विकास कामांसाठी उपलब्ध झालेला १७ कोटी २२...

Read more

रेल्वे मार्गाच्या भुसंपादनातील चुकीचे निवाडे दुरुस्त करुन सबंधितावर कारवाई करा – आ. कैलास पाटील यांची महसुलमंत्र्याकडे मागणी

धाराशिव - धाराशिव तुळजापुर-सोलापुर रेल्वे प्रकल्पा अंतर्गत मार्गातील भुसंपादनाचे चुकीचे निवाडे करणाऱ्या अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच चुकीच्या पध्दतीने केलेले...

Read more

राज्य दिवाळखोरीत अन् सरकारच्या फक्त पोकळ घोषणा – आ. कैलास पाटील

धाराशिव - राज्य सरकार सध्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीत असुन एकाच वर्षात तीनवेळा पुरवणी मागण्या मांडल्यात यावरुन सरकार दिवाळखोरीत गेल्याच स्पष्ट...

Read more

शेतकरी वर्ग व सर्वसामान्यांना अर्थसंकल्पातून दिलासा नाही -डॉ प्रतापसिंह पाटील

धाराशिव -येणाऱ्या लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने आज अर्थसंकल्प सादर केला मात्र या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी व आपल्या जिल्ह्यासाठी कुठलीही भरीव...

Read more
Page 6 of 9 1 5 6 7 9
error: Content is protected !!