• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, February 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

शेतकऱ्यांनो सोयाबीन विकू नका आपलं सरकार 7000 दर घेऊन येणार आहे – कैलास पाटील

MH25News by MH25News
November 17, 2024
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
शेतकऱ्यांनो सोयाबीन विकू नका आपलं सरकार 7000 दर घेऊन येणार आहे – कैलास पाटील
0
SHARES
83
VIEWS

कळंब – शेतकऱ्यानी सोयाबीन विकू नये आपलं सरकार येणार आहे, आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांच सोयाबीन सात हजार रुपये दर देऊन सरकार घेणार आहे. या सरकार मध्ये ती हिंमत नाही त्याला शेतकऱ्यांच मन कळावे लागते तेव्हाच त्याच्या हिताचे निर्णय होत असतात असे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले. वडगाव (ज ) ता. कळंब येथील प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी पाटील म्हणाले, या सरकारने शेतकरी अडचणीत असताना फक्त उद्योगपती धार्जिन निर्णय घेतले. शेतकऱ्यांना कधी दुष्काळ नशिबी आला तर कधी सततचा पाऊस तर कुठे अतिवृष्टीने बेजार केले. तेव्हा या सरकारला जराही पाझर फुटला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर वाढत गेला. पण त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरे सारखं मन त्यांच्यात नाही. पुन्हा एकदा आपल सरकार आल्यास पहिल्यांदा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे वचन उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीने दिले आहे. जे अदानी अंबानीच्या कृपेने काम करतात त्यांना शेतकऱ्याच्या दुःखाची जाणीव कशी होईल असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला.
हमीभाव केंद्र अजूनही सुरु झालेली नाहीत शेतकऱ्यांना कवडीमोल दराने सोयाबीन विकावं लागत आहे. पण माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे, सोयाबीन सध्या विकू नये आपल सरकारच येणार आहे आणि तेव्हा हेच सोयाबीन आपण सात हजार रुपये दराने विकत घेण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे. जी गतं सोयाबीन व अन्य पिकाची झाली तशीच गतं आता हरबरा पिकाची करण्याचा डाव या सरकारने आखला आहे. हरभरा आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता हरभरा बाजारात येणार तेव्हा साहजिकच दर कमी मिळणार हे कोणी सांगण्याची गरज नाही. लोकसभेला शेतकऱ्यांनी ज्या प्रकारे भाजपला मतातून हिसका दाखवला असाच दणका आताही दिला तर पुन्हा केंद्रातील सरकार असे निर्णय घेताना दहा वेळा विचार करतील असाही टोला आमदार पाटील यांनी लगावला.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!