कृषी

कैलास पाटलांनी विम्याची रक्कम मिळवुन देण्याबात कृषी आयुक्त प्रविण गेडामाकडे केली मागणी

धाराशिव - खरीप २०२२ च्या राज्यस्तरीय तक्रार समितीने दिलेल्या निर्णयानुसार उर्वरीत पन्नास टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी अशी...

Read more

अहो साहेब, 24 वर्ष झाले आता तरी वाशी तालुक्याच्या विकासाची दातखीळ उघडणार?

धाराशिव - सचिन कोरडे धाराशिव जिल्ह्यातील भूम-परंडा-वाशी मतदारसंघातील वाशी तालुका हा कायम विकासाची दातखीळ बसलेला तालुका म्हणुनच ओळखला जातो आहे....

Read more

पत्रकार संदीप काळे यांना ‘रूपाली दुधगांवकर’ राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर

छत्रपती संभाजीनगर - सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार, निवेदक, संघटक संदीप काळे (मुंबई) यांना यावर्षीचा 'रूपाली दुधगांवकर’ राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात...

Read more

वाशी तालुक्यातील केंद्रचालक झाले कर्मयोगी केंद्रचालक

वाशी - तालुक्यातील सिएससी केंद्र चालकांसाठी जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात मिशन कर्मयोगी अंतर्गत प्रशिक्षण देण्यात...

Read more

लाखणगावात नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

वाशी - या वर्षी स्वतःच्या शेतात कमी पीक निघाले मग घर खर्च भागवायचा कसा? या विवंचनेतून वाशी तालुक्यातील लाखणगाव येथील...

Read more

शेतकऱ्याकडून 20 हजार रुपयांची लाच घेताना कृषी अधिकाऱ्यास अटक

धाराशिव - सामुहिक शेततळ्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील कृषी अधिकारी संतोष बाबुराव हूरगट यांना लाचलुचपत...

Read more

ज्वारी पिकाचा विमा भरण्याची मुदत संपली;मात्र गेल्या 3 दिवसांपासून साईट बंद,शेतकरी विम्यापासून वंचित राहण्याची भीती

धाराशिव - महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यासाठी एक रुपयात पीक विमा योजना जाहीर केलेली असून, ज्वारी पिकाचा विमा भरण्यासाठी 30 नोव्हेंबर ही...

Read more

शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवावी, बँकानी होल्ड केलेले खातेही काढावे; आ.कैलास पाटील यांची सरकारकडे मागणी

धाराशिव (ता.22) - शेतीशी निगडीत असलेल्या कर्ज वसुलीस स्थगिती असुन देखील राष्ट्रीयकृत बँकानी शेतकऱ्यांचे खाते होल्ड केले आहे. सक्तीची कर्जवसुली...

Read more

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धाराशिव शेतकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने आज जिल्हाधिकऱ्यांना आज निवेदन देण्यात आले. आपणास धाराशिव जिल्हयातील समस्त शेतकरी वर्गाच्या...

Read more

सत्ताधाऱ्यांची दिवाळी आनंदात अन् शेतकऱ्यांचे काढले दिवाळं;शिवसेना शुक्रवारी धरणार धरणे

धाराशिव - शेतकऱ्यांचे जवळपास अडीच हजार कोटी रक्कम कंपनी व सरकारकडे असताना फक्त अग्रीम रक्कम देऊन बोळवण केली आहे, एका...

Read more
Page 5 of 6 1 4 5 6
error: Content is protected !!