अर्थव्यवस्था

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केली नुकसानीची पाहणी

धाराशिव - जिल्ह्यात १४ ऑगस्टपासून कमी अधिक प्रमाणात सातत्याने पाऊस पडत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक महसूल...

Read more

जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळातील नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याची आमदार कैलास पाटील यांची मागणी

धाराशिव - जिल्ह्यात सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी, सततचा व ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल शासनास...

Read more

लोहाऱ्यात बस डेपोची तातडीची गरज – प्रवाशांची नेहमीची कुचंबना

धाराशिव - 27 जून 1999 रोजी उमरगा तालुक्याचे विभाजन करून लोहारा हा नवीन तालुका अस्तित्वात आला. आज लोहारा तालुक्यातील 45...

Read more

कचरा प्रकल्प नको, उद्योग हवा!’ – वडगाव सिद्धेश्वरमध्ये ग्रामस्थ आक्रमक; विकासाची स्वप्ने कचरा ठरल्याचा आरोप

धाराशिव - ज्या जमिनी औद्योगिक विकासाच्या आशेने अनेक वर्षांपूर्वी MIDC साठी देण्यात आल्या होत्या, त्याच वडगाव सिद्धेश्वर (ता. जि. धाराशिव)...

Read more

बीड नगरपालिकेच्या वादग्रस्त मुख्याधिकारी नीता अंधारे स्वीकारणार धाराशिव नगरपालिकेचा कारभार

धाराशिव - बीड नगरपालिकेच्या वादग्रस्त मुख्याधिकारी नीता अंधारे यांची तडका फडकी बदली करण्यात आली असून धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी त्यांची नियुक्ती...

Read more

पवनचक्की विरोधातील उपोषणकर्त्या शेतकऱ्याची तब्येत खालावली

धाराशिव - धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पवनचक्की कंपनीच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याची तब्येत खलावली आहे. वाशी तालुक्यातील पारा, लाखणगाव, तांदुळवाडी...

Read more

युवा उद्योजक सुरज ठोंबरे यांना एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीची यावर्षीची भारतातील मानाची ‘सी.एम.डी. ट्रॉफी’ प्रदान

बार्शी - बार्शीतील के टी ट्रॅक्टर्स परिवारातील कुबोटा ट्रॅक्टर चे धाराशिव येथील वितरक धाराशिव ट्रॅक्टर्सला एस्कॉर्ट्स कुबोटा ट्रॅक्टर कंपनीकडून 'सी.एम.डी....

Read more

हरित धाराशिव अभियानाचा दिखावा? १५ लाखांच्या वृक्षारोपणाआधीच प्रशासनाचा ‘खड्डा’!

धाराशिव - जिल्हा प्रशासनाने मोठ्या गाजावाजा करत 'हरित धाराशिव' या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे. येत्या शनिवारी, १९ जुलै रोजी,...

Read more

विजेची वाढती गरज भागवण्यासाठी ‘पवन ऊर्जा’ ठरणार गेमचेंजर

महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला होतेय 5 गिगावॅट पवन ऊर्जा निर्मिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2070 पर्यंत भारत शून्य कार्बन उत्सर्जन...

Read more

आकांक्षीत असलेला धाराशिव जिल्हा पवन ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेईल

स्वच्छ हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश ही धाराशिव जिल्ह्याची ओळख आहे. बालाघाट डोंगररांगांवर वसलेल्या धाराशिव जिल्ह्याची भौगोलिक आणि नैसर्गिक बलस्थाने खऱ्या...

Read more
Page 4 of 17 1 3 4 5 17
error: Content is protected !!